अन्य घडामोडी
-
अनिल गोटेचा पत्रकार परिषदेत अजित पवारांवर हल्लाबोल
खान्देश वार्ता-(धुळे) स्थानिक स्वराज्य संस्थांचे लेखी मान्यता असल्याशिवाय केंद्र शासनाकडून एक रुपया सुद्धा मिळत नाही. शहर विकासाच्या दृष्टीने मी शहरातील…
Read More » -
सीईओची बदली नव्हे तर हकालपट्टी; धुळे जिल्हा परिषद आवारात नागरिकांना पेढे वाटले
खान्देश वार्ता-(धुळे) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांची जळगाव येथे बदली झाल्याने जिल्हा परिषद सदस्य सुनिता सोनवणे व…
Read More » -
धुळे-सोलापूर महामार्गवरील दिशादर्शक फलकावर छत्रपती संभाजी नगरचा पडला विसर
खान्देश वार्ता-(धुळे) Dhule City शहरातील मुंबई आग्रा महामार्गालगत चाळीसगांव चौफुलीवर लावण्यात आलेल्या दिशादर्शक फलकावर लहान-सहान गावांचा उल्लेख करण्यात आला आहे.…
Read More » -
कुणाल पाटील भाजपच्या वाटेवर; पुनर्वसन बाबांचे का गिरणीचे
खान्देश वार्ता-(धुळे) धुळे तालुक्यातील मोराने जवाहर सहकारी शेतकरी सुतगिरणीला शासनाने 10 कोटी पुनर्वसन कर्ज मंजूर केले आहे. हे पुनर्वसन बाबाचे…
Read More » -
मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळकडून कर्जदारांना, नोकरदार जामीनदार देण्याची अट रद्द होणार- आ.फारुख शाह
खान्देश वार्ता-(धुळे) महारष्ट्रात अल्पसंख्यांक समाजाच्या आर्थिक विकासासाठी व बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून मौलाना आझाद आर्थिक महामंडळाची स्थापना करण्यात आलेली…
Read More » -
अक्कलपाडा योजनेतून धुळेकरांची सर्वात मोठी फसवणूक मा.आमदार अनिल गोटे
खान्देश वार्ता-(धुळे) शहराला अक्कलपाडा धरणातून येणारे पाणी हे नैसर्गिक उताराने नव्हे तर २५० अश्वशक्तीच्या पाच पंपाने येते. तापी पाणीपुरवठा योजना…
Read More » -
महाराष्ट्र कापूस उत्पादन पणन महासंघ चेअरमनपदी आ.कुणाल पाटील बिनविरोध
खान्देश वार्ता-(धुळे) महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या चेअरमनपदी धुळे ग्रामीणचे आ.कुणाल पाटील यांची आज बिनविरोध निवड झाली. नागपूर…
Read More » -
धुळे ते अयोध्या पहिली एसटी बस मार्गस्थ
खान्देश वार्ता-(धुळे) श्रीराम जन्मभूमी अयोध्या नगरीत श्रीरामांचे भव्य मंदिर साकारल्यानंतर श्रीराम भक्तांना प्रभूंच्या दर्शनाची ओढ लागली आहे. यामुळे श्रीराम भक्तांना…
Read More » -
शासनाचा शासन आपल्या दारी हा उपक्रम केवळ दिखावुपणा- ना.अंबादास दानवे
(खान्देश वार्ता)-धुळे धुळ्यात घेतलेल्या जनता दरबारात ५३४ अर्ज प्राप्त झाले. त्यात १४० जणांना पत्र दिले. तर ३९ तक्रारींचा जागीच निपटारा…
Read More » -
राज्य सरकारने नेमकं मराठ्यांना फसवलं की, ओबीसींना.!
(खान्देश वार्ता)-धुळे भाजप धर्माच्या आधारावर समाजात फूट पाडायचे काम करीत आहे. भाजपचे हे रामराज्य नाही, तर रावणराज्य आहे. असा आरोप…
Read More »